Category

Show more

स्पर्धा परीक्षेतील येणारे महत्त्वाचे प्रश्न For use Study

 20 स्पर्धा परीक्षेतील जनरल नॉलेज

1) सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

  1. 1947
  2. 1956
  3. 1956
  4. 1960

2) पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगळा करतो?

  1. अंदमान समुद्र 
  2. बंगालची खाडी
  3. दहा अंशाची सामुद्रधुनी
  4. अकरा अंशाची सामुद्रधुनी

3) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? 

  1. गुलाब
  2. मोगरा
  3. कमळ
  4. क्रॉसंड्रॉ

4) .... .... च्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो .


  1. क्षार पदार्थ
  2. हुयमस
  3. भूजल
  4. यापैकी कोणतेही नाही

5. जेव्हा पाणी मातीच्या कणांच्या पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवते तेव्हा त्याला .........पाणी असे म्हणतात.


  1. आर्द्रजन्य जल
  2. गुरुत्वजल
  3. केशिकाजल
  4.  उपलब्ध जल

6. 2011 च्या जनगणने नुसार, भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले शहर............. हे आहे.


  1.  मुंबई
  2. दिल्ली 
  3. चेन्नई
  4. बेंगळुरु

7. शेतातील पिकाच्या जीवनचक्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या खोलीस............असे म्हणतात.


  1. परिमात्रा
  2. त्रिभुज प्रदेश
  3.  मूळ कालावधी
  4.  कोर कालावधी

8. वालुकामय लोमी हे............. उदाहरण आहे.


  1. मातीच्या घटकाचे
  2.  मातीच्या रचनेचे
  3. मातीच्या पोताचे
  4.  मातीचे

9.खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे ?


  1. आंबा
  2. कडुलिंब
  3. सुपारी
  4. नारळ

10. मातीमध्ये जर • ....…......CaCO, असेल तर ती प्रचंड चुनखडीयुक्त असते.

  1. 5% पेक्षा कमी 
  2. 10% पेक्षा जास्त
  3. 20% पेक्षा जास्त
  4. 15% पेक्षा जास्त 


11. कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरिता चुना वापरतात ?

चुनायुक्त जमीन 
आम्लधर्मी जमीन
अल्कधर्मी जमीन
 क्षारयुक्त जमीन

12. उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरितलोप (Chlorosis) प्रामुख्याने........... ह्याच्या कमतरतेमुळे दिसतो.


  1. गंधक 
  2. जस्त
  3. लोह
  4.  मंगल

13. ….....हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. 


  1. केळी 
  2. आंबा
  3. पपई 
  4.  नारळ

14. महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र कोणता आहे ?


  1. अरबी समुद्र
  2. बंगालचा उपसागर
  3. हिंदी महासागर
  4. पर्शियन आखात

15. मातीच्या कणांचे .........हे उदाहरण आहे. 


  1. रेताड माती 
  2. लोमी
  3. वाळू
  4. सिल्टीलोम

16. ........च्या वाढीच्या हंगामावरून कोरडवाहू क्षेत्रे ठरविली जातात.


  1. <75 दिवस 
  2. 120-200 दिवस
  3. 75-120 दिवस
  4.  > 200 दिवस

17. मातीची धुप झाल्याने .. ..... थरातील माती निघून जाते .

  1. वरच्या थरातील माती निघून जाते
  2. मातीची निर्मिती होते
  3. सुपीकता वाढते
  4. जमीन सुधारते

18. भारतातील सगळ्यात मोठे नदीतील बेटे कोणते आहे ? 

  1. अंदमान निकोबार
  2. माजुली
  3. भवानी
  4. श्रीरंगम

19. भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि कोणत्या बेटाला जोडला आहे? 

  1. एलिफंटा बेट
  2. माजुरी भेट
  3. अंदमान बेट
  4. वरीलपैकी काहीही नाही

20. मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के आहे.

  1. 20
  2. 35
  3. 25
  4. 30


महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या

  • जिल्हा परिषद भरती
  • ग्रामसेवक
  • विस्तार अधिकारी
  • आरोग्य सेवक व सेविका
  • ग्रामसेवक विभाग
  • सार्वजनिक आरोग्य विभाग
  • कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • पशुसंवर्धन विभाग
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग
  • जलसंपदा विभाग
  • पोलीस भरती
  • तलाठी भरती
  • वनरक्षक भरती
  • ग्रामसेवक भरती



वरील सर्व भरत्या मध्ये येणारे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत
GK questions and answers


Comments

Post a Comment

Thank you to visit My blog

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English